प्रजासत्ताक दिन
१ प्रजासत्ताक दिनाचा उगम व महत्त्व
- २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना अंमलात आली आणि भारत एक सार्वभौम प्रजासत्ताक म्हणून घोषित झाला.
- हा दिवस भारतीय संविधानाच्या स्वीकाराचा आणि अंमलाचा प्रतीक आहे.
- भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले.
- स्वातंत्र्यानंतर भारताचे संविधान तयार नव्हते; तेव्हा १९३५ च्या कायद्यांवर आधारित शासन चालत होते.
- २९ ऑगस्ट १९४७: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती स्थापन केली गेली.
- ४ नोव्हेंबर १९४७: समितीने संविधानाचा मसुदा तयार करून संविधान सभेत सादर केला.
- संविधान निर्मितीचा प्रारंभ ९ डिसेंबर १९४६ रोजी झाला, तर शेवटचे अधिवेशन २६ नोव्हेंबर १९४९ रोजी पार पडले.
- २४ जानेवारी १९५०: ३०८ सभासदांनी हिंदी व इंग्रजीतील संविधानाच्या हस्तलिखित प्रतींवर स्वाक्षऱ्या केल्या.
- २६ जानेवारी १९५०: भारतीय संविधान अंमलात आले, आणि भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनला.
- १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.
- मात्र, २६ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू होऊन भारताचे रूपांतर प्रजासत्ताकात झाले.
- प्रजासत्ताक म्हणजे "लोकांचे, लोकांद्वारे, लोकांसाठी चालवलेले राज्य."
- दिल्लीतील मुख्य समारंभ:
- दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या उपस्थितीत राजपथावर भव्य मिरवणूक काढली जाते.
- विविध राज्ये आणि विभागांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतात.
- भारतीय सैन्य, नौदल, आणि वायुसेनेचे संचलन मुख्य आकर्षण असते.
- विविध राज्यांचे सांस्कृतिक दर्शन घडवणारे देखावे सादर केले जातात.
- देशभरातील कार्यक्रम:
- प्रत्येक राज्य, जिल्हा, तालुका, आणि गावात ध्वजारोहण होते.
- शाळा, कार्यालये, व अन्यत्र प्रभातफेर्या, भाषणे, व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
- गौरव समारंभ:
- विविध क्षेत्रातील कर्तृत्व गाजवणाऱ्या व्यक्तींचा सन्मान.
- धाडसी मुलांचा गौरव.
- रात्री ठिकठिकाणी रोशनाई.
- शाळांत ध्वजवंदन, प्रभातफेर्या आणि राष्ट्रीय गीते गायली जातात.
- एनसीसी व स्काउटचे विद्यार्थी संचलन करतात.
- गुणवान विद्यार्थ्यांना गौरवपत्र दिले जाते.
- प्राथमिक शाळांतील मुलांना खाऊ वाटप केले जाते.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान तयार केले.
- २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने संविधान स्वीकारले.
- २६ जानेवारी १९५० रोजी संविधान अंमलात आणण्यात आले.
- हा दिवस भारतीयांच्या बलिदानाचे स्मरण करून देतो.
- हजारो देशभक्तांच्या त्यागातून हा सुवर्णदिन साकार झाला आहे.
- प्रत्येक भारतीयासाठी हा दिवस अभिमानाचा आहे.
.भारताला प्रजासत्ताक का म्हणतात?
o
भारत एक लोकशाही राष्ट्र आहे, म्हणजेच
"लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य."
o
भारत एक सार्वभौम राष्ट्र आहे; कोणत्याही
परदेशी शक्तीचा ताबा भारतावर नाही.
o
भारत आपले परराष्ट्र, आर्थिक,
आणि
न्याय्य धोरणे स्वतंत्रपणे ठरवतो.
o
प्रजासत्ताक म्हणजे असा शासन प्रकार जिथे
राजकीय शक्ती लोकांकडून प्राप्त होते.
o
नेत्यांची निवड निवडणुकीद्वारे होते आणि
ते जनतेसाठी जबाबदार असतात.
o संसदीय प्रजासत्ताकात राज्यप्रमुख हा औपचारिक असतो, तर अध्यक्षीय प्रजासत्ताकात राज्यप्रमुख व सरकारप्रमुख
एकाच व्यक्तीमध्ये असतो.
. प्रजासत्ताक दिनाचे साजरीकरण
- दिल्लीतील मुख्य समारंभ:
- दिल्ली
येथे राष्ट्रपतींच्या उपस्थितीत राजपथावर भव्य मिरवणूक काढली जाते.
- विविध
राज्ये आणि विभागांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतात.
- भारतीय सैन्य, नौदल,
आणि वायुसेनेचे संचलन मुख्य आकर्षण असते.
- विविध राज्यांचे सांस्कृतिक दर्शन घडवणारे देखावे सादर केले जातात.
- देशभरातील कार्यक्रम:
- प्रत्येक
राज्य, जिल्हा, तालुका,
आणि गावात ध्वजारोहण होते.
- शाळा, कार्यालये, व अन्यत्र प्रभातफेर्या, भाषणे, व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
- गौरव समारंभ:
- विविध
क्षेत्रातील कर्तृत्व गाजवणाऱ्या व्यक्तींचा सन्मान.
- धाडसी
मुलांचा गौरव.
- रात्री
ठिकठिकाणी रोशनाई.
. शाळांतील उत्सव
- शाळांत
ध्वजवंदन, प्रभातफेर्या आणि राष्ट्रीय गीते गायली
जातात.
- एनसीसी
व स्काउटचे विद्यार्थी संचलन करतात.
- गुणवान
विद्यार्थ्यांना गौरवपत्र दिले जाते.
- प्राथमिक
शाळांतील मुलांना खाऊ वाटप केले जाते.
. संविधान निर्मिती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान
- डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान तयार केले.
- २६
नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने संविधान स्वीकारले.
- २६
जानेवारी १९५० रोजी संविधान अंमलात आणण्यात आले.
. प्रजासत्ताक दिनाचा अभिमान
- हा
दिवस भारतीयांच्या बलिदानाचे स्मरण करून देतो.
- हजारो
देशभक्तांच्या त्यागातून हा सुवर्णदिन साकार झाला आहे.
- प्रत्येक भारतीयासाठी हा दिवस अभिमानाचा आहे.